स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे पिंपळखुटे (जिल्हा पुणे) येथील श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.

भगवंतच प्रत्येकाचा खरा आधार आहे !

‘कठीण समय येता कोण कामास येतो ?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘कठीण समय येता देवच कामास येतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे आवश्यक !

‘धर्मविरोधकांच्या विचारांचे खंडण करणे, ही समष्टी साधनाच आहे ! ‘यामुळे ‘धर्मविरोधकांचे विचार अयोग्य आहेत’, हे काही जणांना तरी पटते आणि ते योग्य मार्गाने वाटचाल करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

स्वभावदोषांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती होत नसल्यामुळे गायनाचा सराव करण्यापेक्षा स्वभावदोष निर्मूलन करणे, अधिक चांगले !

साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्‌मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’

म्हणे सर्वधर्मसमभाव !

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. . . असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीच्या संदर्भात साधकाला जाणवलेली सूत्रे !

देवघरातील देवतांच्या मूर्तींच्या भोवती सूक्ष्मातून विविध रंगांची वलये दिसतात; कारण देवता सगुण आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या भोवती रंगीत वलय दिसत नाही; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहेत.

गुरूंच्या मनातील जाणून सूक्ष्मातील ज्ञानाच्या धारिकांच्या संकलनाची सेवा करणार्‍या सुश्री (कु.) दीपाली होनप !

दीपालीताईने मला पूर्वी ज्या शंका विचारलेल्या असतात, त्याच शंका परात्पर गुरु डॉक्टरांनी ती धारिका वाचून विचारलेल्या असतात.यावरून ‘दीपालीताईला ज्ञानाच्या धारिकेत येत असलेल्या शंका या ईश्वरी प्रेरणेनुसार आहेत’, हे लक्षात येते.’

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा हरीष पिंपळे यांना आलेल्या विविध अनुभूती

एकदा मी रामनाथी आश्रमात भाकरी करण्याची सेवा करत होते. त्या वेळी मी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर स्वामी समर्थांच्या रूपात समर्थांप्रमाणेच मांडी घालून गादीवर बसलेले दिसले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे आणि भावाच्या संपूर्ण आजारपणाच्या कालावधीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘परम पूज्य आमच्या जीवनात असणे, ही आमच्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे’, हेसुद्धा समजण्याची आमची क्षमता नाही.’