परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला आलेली अनुभूती

‘११.५.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या आरंभी श्री. निषाद देशमुख साधकांना प्रार्थना करायला सांगत असतांना मला परात्पर गुरुदेवांचे विश्‍वरूपात दर्शन झाले.

प्रतिकूल शारीरिक स्थितीतही संतपद ते सद्गुरुपद असा साधनेचा प्रवास जलद गतीने करणारे देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे !

​‘कार्तिक कृष्ण ६, शके १९३२ (२८.१०.२०१०) या दिवशी गुरुदेवांनी मला संत घोषित केले. संतपद ते सद्गुरुपद या प्रवासात केलेल्या सेवा आणि मला आलेल्या अनुभूती ….

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुदेव आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आपण ‘केवळ त्यांना आनंद देऊ शकतो’.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या चरणी साधकांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली काव्यसुमने !

धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला स्वतःचा संतसन्मान सोहळा होत असल्याचे स्वप्नात, तसेच जागृत अवस्थेत उघड्या डोळ्यांनी दिसणे

‘संतसन्मान सोहळ्याचे दृश्य दिसल्यावर श्रिया प्रत्येक वेळी मला ते सांगते; परंतु ‘हे मला का दिसते ?’, असा प्रश्‍न तिला पडत नाही किंवा त्याचे कौतुकही तिला वाटत नाही. तिने केवळ ‘आई, हे मला उघड्या डोळ्यांनी कसे गं दिसते ?’, इतकाच प्रश्‍न विचारला.

विवाहानंतर साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुलभ होते !

विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्‍वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवावा.

सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी गुरु-शिष्य नात्यासंदर्भात व्यक्त केलेले अपूर्व विचार !

गुरूंसंदर्भातील शिष्याच्या विचारांत टप्प्या-टप्प्याने कसा पालट होत जातो, याची अद्वितीय माहिती सद्गुरु चारुदत्त पिंगळे यांनी या लेखात दिली आहे.

दळणवळण बंदीच्या कालावधीत अनुभवलेली सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रीती आणि कृपा !

अंतर्मनावर साधनेचे संस्कार करण्यासाठी माझ्यापेक्षा सद्गुरु काकांनीच अधिक कष्ट घेतले आहेत आणि ते आजही अखंड साहाय्य (कृपावर्षाव) करतच आहेत. त्यांतील काही प्रसंग कृतज्ञतारूपाने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे . . .