५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. मानसी प्रभु यांचा आज कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.
१७.११.२०२० या दिवशी शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. प्रशांत प्रभाकर सोन्सुरकर आणि म्हापसा (गोवा) येथील चि.सौ.कां. अनिता नारायण सुतार यांचा शुभविवाह आहे.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अद्वैत पोत्रेकर हा एक आहे !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर हा एक आहे !
५.११.२०२० या दिवशी डोंबिवलीतील सनातन संस्थेचे साधक श्री. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. १७.११.२०२० या दिवशी त्यांचा निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित बघणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा ठाणे येथील कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाला आहे.
‘कर्णावती (गुजरात) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीला श्रीपाद हर्षे, म्हणजेच हर्षेमावशी (वय ८१ वर्षे) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्यांच्यातील गुण आणि सेवेची तळमळ पाहून मला त्यांच्याविषयी पुढील कविता सुचली.
‘माझी आत्या (सौ. रोशनी (ललिता) बुडगे (वय ५९ वर्षे) (ओटवणे, सावंतवाडी) हिचे ७.१२.२०१९ या दिवशी निधन झाले. माझ्या आत्याने जीवनात पुष्कळ त्रास भोगला आहे. ३५ वर्षांपासून तिला मानसिक त्रास होता. तिचा हा जन्म जणू त्रासदायक प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठीच झाला होता.
‘कु. स्वाती गायकवाड सत्संगाची सिद्धता करतांना आधी ‘इतरांना काय वाटते’, अशी सूत्रे घेऊन सत्संग चालू करते.