अक्षय्य तृतीयेला करावयाचे मृत्तिका पूजन
सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञताभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञताभाव ठेवून मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस.
अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात.
या कृतीतून पितरांच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होऊन त्यांना गती प्राप्त होते आणि ते पुढील लोकांतील प्रवास करतात.
सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणाऱ्या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व !
रांगोळ्यांमध्ये सात्त्विक रंग भरावेत. अधिक विवेचनासाठी वाचा सनातनचा लघुग्रंथ ‘देवतातत्त्वे आणि आनंद आदी स्पंदनांनी युक्त सात्त्विक रांगोळ्या’
वैशाख शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी महापराक्रमी वीर परशुरामाचा जन्म झाला. दशावतारांतील हा सहावा अवतार होय. भृगुकुळातील ऋषि जमदग्नी आणि देवी रेणुका यांचा मुलगा परशुराम !
एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !
‘अक्षय्य तृतीया’ या हिंदु सणाच्या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने विज्ञापनाद्वारे हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला.
हा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे. कोणाला जर षोडशोपचार पद्धतीने पूजा करता येत असेल तर ते त्याप्रकारे पूजाविधी करू शकतात किंवा काही ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजाविधी ठरलेला असतो. ते त्याप्रमाणे पूजन करू शकतात.
हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाचे लिखाण सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.