वटपौर्णिमा
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !
अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा क्षय होत नाही; परंतु जेव्हा आपण दान करतो, तेव्हा आपण ते सत्पात्रे द्यायला हवे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.
‘सणसमारंभी घराच्या पुढील द्वाराला विशेष महत्त्व असते. समोरील द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे, द्वारावरती स्वस्तिकादी शुभचिन्ह काढणे, द्वारापुढे रांगोळी काढणे, दिवाळीत पणत्या लावणे आणि गुढीपाडव्याला द्वाराजवळ गुढी उभी केली जाते.’
असात्त्विक आणि सात्त्विक दागिन्यांची काही उदाहरणे देत आहोत. त्यानुसार अलंकार खरेदी करतांना निवड करू शकतो.
महाराष्ट्रातील कान्हादेशमध्ये (खान्देश) अक्षय्य तृतीयेच्या सणाला ‘आखजी’ म्हणून संबोधले जाते. येथे आखजी हा सण दीपावली एवढाच महत्त्वाचा गणला जातो.
वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा मनुष्य सगळ्या पापांतून मुक्त होतो’, असे भविष्यपुराणातील मध्यमपर्वात सांगितले गेले आहे.
आपण बऱ्याचदा अलंकाराच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो. असे होऊ नये यासाठी . . .