श्रावणमास, त्यातील सण, व्रते आणि उत्सव !

श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो.

धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?

सकाळी १०.३९ ते रात्री ८.५१ वाजेपर्यंत भद्रा करण आहे. भद्रा शुभकार्यासाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत यंदाच्या वर्षी रक्षाबंधन कोणत्या वेळेत करावे ?, हे येथे देत आहोत.

मुंबईतील सर्व शाळांची रक्षाबंधनाची सुटी रहित !

हिंदूंच्या सणाची नियोजित सुटी रहित करणारे शिक्षण अधिकारी कधी अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी असे धाडस दाखवतील का ?

श्रावण मासाचे महत्त्व आणि या काळात धर्मशास्त्राचे पालन केल्यामुळे होणारे लाभ !

भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते’तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष’ मास आहे.

नागपंचमीचा इतिहास आणि नागपूजनाचे महत्त्व

श्रावण मासातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते.

श्रावण मास आणि त्यातील सण, व्रते अन् उत्सव !

‘चंद्रवर्षानुसार हिंदु वर्षाच्या पाचव्या मासाला ‘श्रावण मास’, असे म्हणतात. हा मास भगवान शिवाला विशेष प्रिय आहे. त्यामुळे या मासात आशुतोष भगवान सांबसदाशिवाची पूजा-अर्चा यांचे विशेष महत्त्व आहे.

दीप अमावास्येच्या दिवशी केलेल्या दीपपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व !

‘आषाढी अमावास्येला दीपपूजन केले जाते. आज २८.७.२०२२ या दिवशी दीपपूजन आहे. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना दीपपूजनाविषयीचे मिळालेले ईश्वरी ज्ञान आणि आलेली अनुभूती येथे देत आहोत.  

कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध राज्यशासनाने हटवले !

कोरोना महामारीच्या काळातील निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या; पण आता सण साजरे करण्यावरील निर्बंध मागे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ‘मानवी हक्क आणि संरक्षण जागृती’च्या वतीने स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडून वटपौर्णिमा साजरी !

जनतेला धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जात आहेत. पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी करणे, हे एकप्रकारे पवित्र ‘वटपौर्णिमा’ व्रताचे विडंबनच होय ! प्रत्येक वेळी हिंदूंच्या सण-उत्सवांचा अपमान करणारे हिंदूच हिंदु धर्माचे वैरी आहेत !

(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !