
नवी देहली – प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी देहलीसह देशातील मोठ्या शहरांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. आता पाकिस्तानी आतंकवादी संघटनांनी अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर चालू असलेल्या श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या ठिकाणीही आक्रमण करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. येथे आत्मघाती आक्रमण करण्याची त्यांची योजना आहे. जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने हा कट रचला आहे. यासाठी नेपाळमार्गे आत्मघाती आतंकवादी अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. श्रीराममंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
संपादकीय भूमिका‘जिहादी आतंकवाद नष्ट कधी होणार ?’, असा प्रश्न प्रत्येक भारतियाच्या मनात गेली अनेक वर्षे येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी भारताने पाकला नष्ट करण्यासह देशातील धर्मांधांची जिहादी मानसिकता नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’