हल्द्वानी (उत्तराखंड) येथे ८०० मुसलमानांविरुद्ध गुन्हे नोंद

 हल्द्वानी येथील एका अवैध इमारतीत सामूहिक नमाजपठणावर हिंदु संघटनांच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध म्हणून मुसलमानांनी ७०० ते ८०० मुसलमानांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून निदर्शने केली. याप्रसंगी पोलिसांवरही आक्रमण करण्यात आले.

कायद्याला वाकुल्या !

भारतात धर्मांधांना जर एवढेच भय किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, त्या देशात खुशाल निघून जावे; पण विनाकारण हिंदूंना अपकीर्त करू नये !

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही !’ – आमदार इकबाल महमूद, समाजवादी पक्ष

महमूद यांच्यासारख्या धर्मांध राजकारण्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ नये’, यासाठी कितीही जोर लावला, तरी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे, हे त्यांनी जाणावे !

हिंदु युवतीचा मुसलमान कुटुंबियांकडून झालेल्या छळाविषयी योग्य कारवाई करा !  

देशभरात हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’द्वारे होत असलेले शोषण थांबावे आणि हिंदु युवती अन् पालक यांना याची दाहकता समजावी, यासाठी सकल हिंदु समाज अशा विषयांची नोंद घेत आहे.

संशयित शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक

२ एप्रिल या दिवशी कन्नूरला जाणार्‍या रेल्वेगाडीत एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. तिने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून रेल्वेला आग लावली. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण भाजले होते.

मंदिराला वाचवण्यासाठी नव्हे, तर स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज जलील मंदिरात आले !

श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी किराडपुरा भागात झालेला वाद हा २ गटांतील लोकांमुळे झाला होता. त्यामुळे याला हिंदु-मुसलमान वाद म्हणता येणार नाही, असे शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले.

बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी !

बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि राजद यांच्या हिंदुविरोधी युतीमुळे धर्मांध मोकाट असल्यास आश्‍चर्य ते काय ?

मानवाधिकार संघटनेची धमकी देऊन धर्मांधाकडून कामगाराची २ लाखांची फसवणूक !

प्रत्येक ठिकाणी हिंदूंना नाहक त्रास देणारे धर्मांध हिंदूंसाठी त्रासदायक ठरत असल्याने त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

बंगालची पीडा लवकरच संपवू ! – राज्यपाल आनंद बोस

हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही समाजकंटकांना कायदा हातात घेऊ देणार नाही. अशांवरही पोलीस कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घ काळापासून अशा घटना झेलत आहे.

(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !