बिशप आणि जिहाद !
ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?
ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?
संतपिठांमध्ये समाजाची जडणघडण करणार्या संतांची निर्मिती व्हावी, ही हिंदूंची अपेक्षा !
केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारतात हिंदुविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत’, असा धाक निर्माण करायला हवा.
येणार्या काळात होणार्या महाभयंकर तिसर्या महायुद्धापूर्वी वैचारिक शीतयुद्धाने जग ढवळून निघाले आहे. ‘हे वैचारिक युद्ध या मुख्य युद्धाचा गाभा कसे ठरणार आहे ?’, ते अल्पांशाने तरी समजून घेतले पाहिजे.
श्री गणेशचतुर्थीच्या काळात वेगवेगळ्या आस्थापनांकडून लावण्यात येणार्या विज्ञापनांमधून श्री गणेशाचे विडंबन केले जाते. असे विडंबन निदर्शनास आल्यास श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र पालटण्यास उद्युक्त करा.
‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे.
हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.
नुकतेच गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे.