मंदिरे आणि विकास !
चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
हिंदुत्वाला वारंवार विद्वेषाच्या दरीत लोटले जाऊ नये, यासाठी आता हिंदूंनीच राष्ट्र आणि धर्म रक्षक व्हायला हवे !
‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’ हे शासन आणि समाज यांचे कर्तव्य बनते.
गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून ‘हिंदुत्व’ हा जगाला धोका आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अमेरिकेसाठी जरी हे युद्ध संपले असले, तरी भारतासाठी ते चालू झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पाक आतंकवादाला खतपाणी घालणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पटवून देतादेता आपल्याला अनेक दशके लोटली, तेवढा वेळ चीनच्या संदर्भात मिळणार नाही..
पाक तालिबानला साहाय्य करत असल्याने तालिबान कधीही तहरीक-ए-तालिबानला पाकमध्ये कोणत्याही कारवाया करण्यास साहाय्य करणार नाही, मात्र पाकच्या विविध प्रांतांमध्ये संघर्ष चालूच आहे आणि तो निस्तरता आला नाही तर पाक ‘अफगाणी’ तालिबानचे साहाय्य घेईल आणि तालिबान अणूबाँबवर नियंत्रण मिळवेल,
‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्या’चे पुरावे उपलब्ध असतांना ‘केवळ एका विशिष्ट गटाला वाटते म्हणून त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरून विद्वेषी राजकारण करायचे’, हे कितपत योग्य आहे ?
पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.