मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर ४ वर्षांनी तेथे दुष्काळाचा सामना करावा लागतो.पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्यात आणायचे आहे.
६ दिवसांच्या जपान दौर्यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे २६ ऑगस्ट या दिवशी मुंबईत आगमन झाले. या वेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी एकनाथ शिंदे यांनी ‘गरजवंताच्या साहाय्यासाठी देव नेहमी धावतो. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची निश्चिती आणि सामाजिकतेचे प्रचंड भान आहे’, अशा शब्दांत रतन टाटा यांचे कौतुक केले.
रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव !
ब्रिटीशकालीन कायदे भारतियांना दाबून ठेवण्यासाठी करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या कायद्यांमध्ये लोकशाहीनुरूप पालट केला आहे. त्यामुळे हे कायदे नवीन आव्हानांना सामोरे जाण्यास सिद्ध करतील.
माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी नेहमीच ‘एस्.टी.’ने प्रवास केला. ते कधीही मंत्रीपदाच्या मोहात अडकले नाहीत. विधीमंडळात त्यांनी कामगार, शेतकरी आणि वंचित यांचे प्रश्न मांडले. असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
तत्कालीन महाविकास सरकारच्या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता; मात्र या वेळी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच गुप्त भेट घेतल्याची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ऑगस्टपासून जपान येथे जात असून महाराष्ट्र आणि जपान यांच्या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्याय चालू करण्याच्या दृष्टीने या दौर्यात प्रयत्न होणार आहेत.