तैवानप्रश्नी अमेरिकेने हस्तक्षेप करणे, हे आगीशी खेळण्यासारखे !
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना थेट धमकी
काश्मीरविषयी भारत कधी अशी स्पष्ट भूमिका घेतो का ?
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना थेट धमकी
काश्मीरविषयी भारत कधी अशी स्पष्ट भूमिका घेतो का ?
लडाखमधील गलवान खोर्यात भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यातील संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले होते, तर चीनचे ४५ हून अधिक सैनिक ठार झाले होते.
‘भविष्यात एकाच वेळी भारताला दोन्ही आघाड्यांवर (पाक आणि चीन) या शत्रूंना तोंड द्यावे लागू शकते, असेही रावत यांनी सांगितले.
चीनची प्रत्येक गोष्ट सुमार असते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे आता संपूर्ण जगानेच चीनच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार घालणेच योग्य ठरील !
आजही इस्लामी राक्षसी महत्त्वाकांक्षेला आवर घालण्यात हिंदी राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. मांचू लोकांचा वेगळा राष्ट्रवाद अशी समस्या चीनसमोर नाही. भारतासमोरील सर्वांत मोठा प्रश्न इस्लामी आतंकवादाचा भस्मासूर हाच आहे !
भारताच्या इतिहासात प्रथमच विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिकरित्या तिन्ही सैन्यदलाला सतर्क रहाण्याचा संकेत दिला आहे. राजनाथ सिंह यांनी ‘देशाच्या सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.
वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाककडे अमेरिकेने दिलेले ‘पॅटर्न’ रणगाडे होते; मात्र भारताने हे टँक उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे कोणत्याही देशाने पाकला कोणतेही शस्त्र दिले, तरी भारतीय सैन्य ते नष्ट केल्याखेरीज रहाणार नाही !
बैठकीस अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला मान्यता न देणार्या देशांचा समावेश
चीन आणि पाक यांचा बैठकीत सहभागी होण्यास नकार
भारतात पुढे येणार्या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्चर्य वाटू नये !
एक चांगले राष्ट्र हे आपल्या श्रद्धेनेच चिरंजीव होऊ शकते आणि तीच त्याची ओळख असते.