‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्यावर शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून मात करा !
‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, अशी मनाची स्थिती होते. शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून या परिस्थितीवर मात करून मन स्थिर ठेवणे शक्य आहे.