‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्यावर शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून मात करा !

‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्यावर शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून मात करा !

‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, अशी मनाची स्थिती होते. शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून या परिस्थितीवर मात करून मन स्थिर ठेवणे शक्य आहे.

ईश्वर मानवाचा अहंकार मोडून काढत असल्याची प्रचीती देणारी कोरोनाची दुसरी लाट !

ईश्वर मानवाचा अहंकार मोडून काढत असल्याची प्रचीती देणारी कोरोनाची दुसरी लाट !

ईश्वर मानवातील अहंकार नष्ट करण्यासाठी निसर्गाची छडी कशी वापरतो, हे लक्षात घेऊन आणि पुढे येणार्‍या मोठ्या आपत्काळाची चाहूल ओळखून मानवाने आतातरी शहाणे होऊन…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्थापना करण्यात आलेल्या धर्मध्वजाचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्थापना करण्यात आलेल्या धर्मध्वजाचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली.

परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्‍या आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) यांची सेवा मनोभावे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्‍या आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) यांची सेवा मनोभावे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

वैशाख पौर्णिमा (२६.५.२०२१) या दिवशी सौ. ज्योती दाते यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण या विधींचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण या विधींचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भगव्या रंगाच्या कापडी ध्वजावर एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे चित्र आणि दुसर्‍या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. या ध्वजाचे पूजन आणि त्याची स्थापना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

पू. सुधाकर चपळगावकरकाका यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

धर्मध्वज स्थापनाविधीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या स्तरावर आलेल्या अनुभूती

धर्मध्वज स्थापनाविधीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भाव, चैतन्य आणि आनंद यांच्या स्तरावर आलेल्या अनुभूती

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या विधीच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्या संदर्भात घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहूया.

‘नाम’ आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर’ एवढेच भावविश्‍व असलेल्या अन् आयुष्याच्या अंतकाळी रामनाथी आश्रमातील वास्तव्याचा लाभ करून घेऊन आध्यात्मिक प्रगती करून घेणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

‘नाम’ आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर’ एवढेच भावविश्‍व असलेल्या अन् आयुष्याच्या अंतकाळी रामनाथी आश्रमातील वास्तव्याचा लाभ करून घेऊन आध्यात्मिक प्रगती करून घेणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

२१ मे या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. हृषिकेश विशाल पवार (वय २ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. हृषिकेश विशाल पवार (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. हृषिकेश विशाल पवार हा आहे !

संतांनी एकामागोमाग एक देहत्याग करणे, ही आपत्काळाची नांदीच !

संतांनी एकामागोमाग एक देहत्याग करणे, ही आपत्काळाची नांदीच !

‘वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आगामी भीषण काळाविषयी सांगतांना एका सार्वजनिक प्रवचनात सांगितले होते, ‘पुढे एवढा भीषण काळ येणार आहे की, संतांनाही वाटेल, ‘डोळे मिटले असते, तर बरे झाले असते !’