सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

या अ‍ॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्‍वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ?’, यांविषयी विवेचन केले आहे.

निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः या नामजपामुळे साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः या नामजपामुळे साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते….

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात केलेले मार्गदर्शन !

‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात केलेले मार्गदर्शन !

लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा !

सर्वत्र वाढत चाललेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

प्रसंगी योग्य त्या स्वयंसूचना दिल्यास प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यास साहाय्य होते. या दृष्टीने मनोबळ वाढवून स्थिर रहाण्यासाठी ‘अंतर्मनाला कोणत्या स्वयंसूचना देता येतील ?’, हे पुढे दिले आहेत.

सर्व प्रकारचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील कै. मोहन शंकर चतुर्भुज (वय ६७ वर्षे) ! 

सर्व प्रकारचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर दृढ श्रद्धा ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील कै. मोहन शंकर चतुर्भुज (वय ६७ वर्षे) ! 

३०.४.२०२१ या दिवशी मोहन शंकर चतुर्भुज यांचे पुणे येथे निधन झाले. ११.५.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. पुणे येथे रहाणारी त्यांची कन्या आणि पत्नी यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१२.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

१२.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १२.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीविष्णुयाग केला. या यागाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून सत्त्वगुणी सनातन धर्मराज्याची स्थापना होणार !

‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये….

आपत्काळ हा अशाश्वत, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांच्या रूपात कार्यरत असलेले गुरुतत्त्वच शाश्वत !

सध्या संपूर्ण विश्व आपत्काळ अनुभवत आहे. या आपत्काळामध्ये मनुष्याला असलेला एकमेव आधारस्तंभ म्हणजे ‘ईश्वर’ होय ! दुर्दैव असे की, जन्मदाता, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता असणारा ईश्वरच कोणाला स्मरणात नाही.

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म झालेले तीन गुरु – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या तिन्ही गुरूंचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. तिन्ही गुरु सूर्याप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ जाणतात. जगभर धर्माला आलेली अवकळा दूर करण्यासाठी आणि केवळ सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला आहे.