(म्हणे) ‘काश्मीरला स्वायत्त दर्जा मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही !’ – पाकचे इम्रान खान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानचित्रात (नकाशात) जम्मू-काश्मीर आणि  लडाख भारतापासून वेगळे !

लंडनधील भारतीय असलेल्या पंकज यांच्या निदर्शनास ही गोष्ट सर्वप्रथम आली. ‘यामागे चीनचा हात असू शकेल; कारण चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य केले जाते’, असा दावा पंकज यांनी केला आहे.

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये ३०० जिहादी आतंकवादी ठार !

पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित करणारे आता बोलतील का ?

(म्हणे) ‘भारताकडून लडाखमधील पँगाँग तलावाजवळील नैसर्गिक वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न !’

भारत नाही, तर चीन येथील वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने येथील भाग सैन्य छावणीमध्ये परावर्तित केला आहे. येथे त्याने बंकर आणि ‘रडार स्टेशन’ उभारले आहेत.

पुनश्‍च हरि ॐ !

‘हिंदु राष्ट्र’ हीच भारत आणि नेपाळ दोघांचीही सनातन ओळख आहे. आज नेपाळमधील जनतेने त्याची मागणी तीव्र करत नेली आहे आणि येत्या काळात त्याची तीव्रता वाढणार आहे. भारत आशियातील महत्त्वाचे राष्ट्र असल्याने या जनतेला भारताकडून मिळणारा पाठिंबा हा पुष्कळ साहाय्याचा ठरणार आहे. भारताकडून तो मिळेल, अशी अपेक्षा आहे.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणात होणार्‍या वायुप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ४९ सहस्र ६८१ गर्भपात होतात, असे लँसेट हेल्थ जर्नलच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोव्यातील चित्रपटांसाठी ‘गोवन विशेष विभाग’

यंदाच्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये ‘विशेष गोवन विभाग : कोकणी आणि मराठी फिचर, नॉन फिचर फिल्म’ या विभागात गोमंतकात निर्माण केलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

चीनचे ‘सुपर सोल्जर्स’ (असामान्य सैनिक) आणि भारत !

लष्करी कारवाया करून भारताला लडाखमध्ये हरवण्यात चीनला गेल्या ७ मासांत पूर्ण अपयश आलेले आहे. त्यामुळे आता चीन विविध गैरलष्करी पद्धतींचा वापर करून भारत-चीन सीमेवर तणाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

नेपाळ चीनऐवजी भारताकडून कोरोनाविरोधी लस घेण्याची शक्यता

चीननेदेखील नेपाळला लस पुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले आहे; मात्र चीनपेक्षा भारतावर अधिक विश्‍वास व्यक्त करून नेपाळ चीनला धक्का देण्याच्या सिद्धतेत असल्याचे म्हटले जात आहे !

(म्हणे) ‘आमचा शेजारी देश धार्मिक हिंसाचार घडवत आहे !’ – इम्रान खान यांचा भारताचे नाव न घेता आरोप

खाण कामगारांच्या हत्येची जबाबदारी सुन्नी समाजातील इस्लामिक स्टेटने घेतली असूनसुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भारतावर टीका करून इम्रान खान वस्तूस्थिती लपवू शकत नाहीत ! शिया संघटना यास विरोध का करत नाहीत ?