पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरातील आतंकवाद्यांची पाळेमुळे उपटली असती, तर उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते ! – कपिल मिश्रा, भाजप नेते
उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !
उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !
भारताने तेथील शेख हसीना सरकारला जाब विचारला पाहिजे ! जर भारत सरकार निष्क्रीय राहिले, तर ‘बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहारास एकप्रकारे भारत सरकारच उत्तरदायी आहे’, असे कुणी आरोप केल्यास त्यात चूक ते काय ?
हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रशिक्षण !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ३ नेत्यांना अटक
बांगलादेशमधील हिंदू, तसेच त्यांची मंदिरे यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारला सक्त ताकीद द्यावी, अशी भारतातील हिंदूंची अपेक्षा !
बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळणे’, या परिस्थितीलाही आता नूपुर शर्मा यांनाच उत्तरदायी ठरवायचे का ? बहुसंख्य हिंदूंच्याच देशात त्यांच्या हितांसाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याच्या धमक्या मिळणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे !
बहुसंख्य हिंदूंच्याच देशात हिंदू असुरक्षित !
मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात का ?, असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत !
पशूवैद्य डॉ. युसूफ खान हा उमेश कोल्हे यांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा मित्र आहे; मात्र युसूफ याने उमेश यांचा विश्वासघात केला.