कावड यात्रेवरही धर्मांधांची वक्रदृष्टी !
कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !
कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !
बंगाल, केरळ यांसारखी राज्ये हिंदूंसाठी अधिकाधिक असुरक्षित होत चालली आहेत. या स्थितीवर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
‘धर्मांधांनी हिंदूंविरूद्ध धर्मयुद्ध पुकारले आहे का ?ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे !
सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशात नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचे प्रकरण
भारत-पाक सीमेवर अटक करण्यात आलेला अशरफ रिझवान हा या संघटनेशी संबंधित असल्याचे उघड !
‘हिंदु कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा देशव्यापी कट आहे का ?’ याचा आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. जर असे असेल, तर ‘धर्मयुद्धाला प्रारंभ झाला आहे’, असेच म्हणावे लागेल.
भारतात मुसलमानांवर आक्रमणे झाली, तर इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना तात्काळ भारताला जाब विचारतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !
हिंदूंना अजमेर दर्ग्याच्या सेवकर्यांची खरी ओळख लक्षात आल्यामुळे त्यांनी दर्ग्यामध्ये जाणे बंद करण्यास चालू केले आहे. आता यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे ! तसेच इतरत्रच्या हिंदूंनीही याचा विचार केला पाहिजे !