शेतकरी आंदोलनातील देशविरोधी शक्ती !
देशप्रेमी शेतकर्यांनीच शेतकरी आंदोलनातील देशद्रोही शक्तींना एकटे पाडून धडा शिकवावा !
देशप्रेमी शेतकर्यांनीच शेतकरी आंदोलनातील देशद्रोही शक्तींना एकटे पाडून धडा शिकवावा !
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील मट्टन भागात असलेल्या प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली.
काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !
राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
ही आहे गांधीवादी काँग्रेसची मानसिकता ! इतरांना लोकशाहीचे डोस पाजणार्या काँग्रेसमध्येच हुकूमशाही आणि गुंडगिरी ठासून भरली आहे, हे यातून पुन्हा एकदा उघड झाले आहे ! अशा काँग्रेसला गांधी आणि लोकशाही यांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही !
देहली दंगलच नव्हे, तर भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्या सर्व दंगली या पूर्वनियोजित असतात आणि नेहमीच त्या क्षुल्लक कारणावरून घडवल्या जातात, हे लक्षात घ्या !
सरकारी भूमीवर अतिक्रमण करून वर त्याच्या बचावासाठी पोलिसांवर धर्मांधांकडून होणारे सशस्र आक्रमण हे एक लहान युद्धच आहे, हे लक्षात घ्या ! धर्मांध अशा प्रकारे संघटित असल्याने जेथे ते पोलीस आणि प्रशासन यांना भारी पडत आहेत, तेथे हिंदूंची काय स्थिती होईल ?
या आतंकवाद्यांना आता आजन्म पोसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वी केलेल्या हिंदुद्वेषी विधानांमुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याने त्यांनी हे आक्रमण केले.
पाकमध्ये धर्माच्या नावावर लसीकरण मोहिमेला तेथील जिहादी आतंकवादी संघटनांकडून विरोध केला जातो. तेथील सरकारही याविषयी काही करत नाही, हे लक्षात घ्या !