कोलकात्यातून २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या विरोधात कोलकाता येथे केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
गुजरात आतंकवादविरोधी पथकाने अमली पदार्थांच्या विरोधात कोलकाता येथे केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये तब्बल २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
बंगाल स्पेशल टास्क फोर्स एस्.टी.एफ्. पोलिसांनी मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने केलेल्या कारवाईत ३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सद्दाम हुसेन खान (वय ३४ वर्षे) याला मुंबईतील निर्मलनगर, वांद्रे परिसरातून आणि समीर हुसेन शेख (वय ३० वर्षे) याला बंगालमधून अटक केली.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि पंजाब आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथून एका आतंकवाद्याला अटक केली आहे. राजिंदर असे त्याचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे.
आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.
स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याचा कट उघड
अटकेतील आतंकवादी सबाउद्दीन आझमी हा ‘एम्.आय.एम्.’चा सक्रीय सदस्य
हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
एकेका आतंकवाद्याला अटक करून आतंकवाद संपणार नाही. त्यासाठी आतंकवादाचे मूळ असलेल्या पाकिस्तानलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे जाणून सरकारने त्या दिशेने कठोर पावले उचलली पाहिजे !
भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते.
आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते.
गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?