पाकिस्तानी सैन्याधिकारी चीनच्या सैन्यामध्ये सहभागी होत आहेत ! – गुप्तचरांची माहिती
भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते.
भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते.
ते लडाखच्या दौर्यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय सैन्याला बळकटी देणारी दळणवळणातील घोडदौड ही समाधानकारक तर आहेच; परंतु शत्रूराष्ट्रांवरील धडकी भरवणारी कारवाई आणखी समाधानकारक असेल, हे राष्ट्रप्रेमींच्या दृष्टीने महत्त्वाचे !
मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते.
नच्या सैन्याने लडाखच्या सीमेवरील दौलत बेग, ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागांमध्ये सैनिकी हालचाली वाढवल्या आहेत. येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या पुष्कळ जवळून ड्रोन उडवले जात आहेत…
भारताच्या मिळमिळीत भूमिकेमुळेच चीन वारंवार असे धाडस करतो, हे भारताला लज्जास्पद !
३-४ आतंकवाद्यांना ठार करून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर त्यासाठी त्यांच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे आवश्यक !
शांतता काळात सैनिकांचे वारंवार अपघात होणे संतापजनक !
याविषयी सरकारने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा !
अशा देशद्रोह्यांना जोपर्यंत भरचौकात फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत असे कृत्य करणार्यांवर जरब बसणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?