अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार
आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
(निवृत्त) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी प्रदीर्घ काळ सैन्यदलाच्या पूर्व विभागाचे उत्तरदायित्व सांभाळले होते. चीनविरुद्ध सामरिक रणनीती आखणारे तज्ञ म्हणून ते ओळखले जातात.
ही दुर्घटना होती कि युक्रेनने केलेले आक्रमण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तवांग येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळल्याने झालेल्या अपघातात लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव या वैमानिकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक वैमानिक घायाळ झाला.
अशा असंख्य चकमकी करूनही जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही. यासाठी त्याची शिकवण देणारे, तसेच आतंकवादाचा निर्माता पाकला नष्ट करणे, हाच मूलगामी उपाय आहे, हे भारतीय शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?
उत्तराखंडचे असलेले चौहान ‘गोरखा रायफल’मध्ये अधिकारी होते. चौहान हे सी.डी.एस्. समवेतच सैन्याच्या विविध विभागांचे सचिव म्हणूनही काम करणार आहेत.
‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.
आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाईत केली.
चीन भारताच्या सीमेवरून सैन्य माघारी घेत असला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताने सतर्क रहाण्याचीच आवश्यकता आहे !
पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.