
इस्लामाबाद (पाकिस्तान) – तहरीक-ए-तालिबान या आतंकवादी संघटनेने पाकच्या सीमेवरील बन्नू जिल्ह्यातील ‘काऊंटर टेररिझम सेंटर’वर आक्रमण करून काही सैनिकांना कह्यात घेतले होते. त्यांच्या सुटकेसाठी पाकच्या सैन्याने केलेल्या कारवाईत टीटीपीचे ३३ आतंकवादी ठार झाले. यात पाकच्या सैन्याचे २ कमांडोही ठार झाले.
Pakistan special forces end police station siege in city of Bannu
Read @ANI Story | https://t.co/lDGhXQ64Yf#TTP #Pakistan pic.twitter.com/SfySayLAym
— ANI Digital (@ani_digital) December 20, 2022
टीपीपीने ३ दिवसांपासून पाकच्या एका मेजरसह ४ सैनिकांना बंदी बनवून ठेवले होते.
या सैनिकांच्या सुटकेसाठी पाकिस्तानने १६ मौलवींचे एक पथक अफगाणिस्तामध्ये चर्चेसाठी पाठवले होते. त्यांचा उद्देश होता की, अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेले तालिबान सरकार टीटीपीच्या आतंकवाद्यांना शरण येण्यासाठी सिद्ध करील; परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर पाक सैन्याने कारवाई केली.
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !