अजित पवार यांच्या घोटाळ्यांना भाजप संरक्षण देत आहे ! – शालिनीताई पाटील, माजी मंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २५ सहस्र कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले, तर ७० सहस्र कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत.

बेल्हे (पुणे) येथे ४ गायी, ११६ वासरांची कत्तलीपासून सुटका !

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. आक्रमक प्रवृत्तीच्या कसायांना यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

ईश्वरप्राप्ती लवकर कशी होईल ?

ʻईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : सुखाचा हव्यास !

जीवनात त्यागाचे महत्त्व बिंबवणारे शिक्षण देणारी हिंदु शिक्षणपद्धत कार्यान्वित करणे, आजच्या काळात आवश्यक !

चीन समर्थक मालदीवला धडा शिकवाच !

‘मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये अन्य देशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना चीन पूर्ण शक्तीनिशी विरोध करील’, असे आश्वासन चीनने मालदीवला दिले आहे. याद्वारे चीनने अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे.

सनातन धर्माची सद्यःस्थिती !

‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थ क्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’

राजमाता जिजाऊ !

आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या, गनिमी कावा आणि पराक्रम अशा राजस, तसेच धर्माचरण, ज्ञान, चारित्र्य अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती !

भारताला कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक आहे ?

‘ज्या दिवसापासून शिक्षण, सभ्यता, प्रभृति गोष्टी हळूहळू वरच्या जातींतून खालच्या जातींत पसरू लागल्या, त्या दिवसापासूनच पाश्चात्त्य देशांची ‘आधुनिक सभ्यता’ आणि भारत, इजिप्त, रोम इत्यादी देशांची ‘प्राचीन सभ्यता’ यांच्यात भेद पडू लागला.’

संगीत-मुमुक्षू, संशोधक, तत्त्वज्ञ आणि संगीतयोगी पंडित कुमार गंधर्व !

११ जानेवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पंडित कुमार गंधर्व यांच्या गायनाची पार्श्वभूमी, लिंगायत स्वामीजींनी ‘कुमार गंधर्व’, असे नामकरण करणे,….