भारतीय भाषांचे विरोधक प्रादेशिकवादी !

‘तमिळनाडूमधील काहींना तमिळ भाषेचा अतोनात अभिमान आहे; कारण ती फार जुनी असून संपन्न आहे; म्हणून त्यांचा कोणत्याही भारतीय भाषांना विरोध असतो.

विश्व मराठी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद !

विश्व मराठी संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. विदेशी रसिकांना संमेलनात सहभागी होण्यासाठी ७५ सहस्र रुपये तर महाराष्ट्रीय साहित्यिकांच्या मानधनाचा साधा उल्लेखही पत्रिकेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अमरावती येथील सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा पाया असलेल्या नामजपातील अडथळे दूर करण्याविषयी सांगितलेली सूत्रे !

‘नामजप करणे’, हा केवळ व्यष्टी साधनेचा नाही, तर समष्टी साधनेचाही पाया आहे’, हे वाईट शक्ती जाणतात. त्यामुळे नामजप करतांना येणारे अडथळे हे बहुतेक वेळा वाईट शक्तींनी आणलेले असतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील शिबिरात सहभागी झाल्यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

आपल्या मनाचा संघर्ष होत असतांना मनाप्रमाणे न करता प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करायचे. ‘त्यांना मी काय केलेले आवडेल ?’ असा विचार करायचा. ‘सहसाधकाला आनंद कसा मिळेल’, असा माझा विचार असायला हवा.

भ्रम मिटण्याचे सुख घ्या !

‘हे तर तुम्हाला ठाऊकच आहे की, तुम्ही आपल्या आई-वडिलांना ओळखता, ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि विश्वासानेच !  याउलट ज्ञानाच्या स्वरूपावरही तुम्हाला किंचित विश्वासाची आणि सांगण्याची गरज पडेल.

श्रीरामाच्‍या अखंड अनुसंधानात राहून इतरांच्या मनावरही रामनामाचे महत्त्व पटवून देणार्‍या ईश्वरपूर (जिल्‍हा सांगली) येथील पू. (श्रीमती) वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘७.७.२०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या हितचिंतक पू. (श्रीमती) वैशाली मुंगळेआजी या संतपदी विराजमान झाल्या. पू. आजींनी उलगडलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाच्या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज (सांगली) येथील कु. अवधूत जगताप (वय १० वर्षे) !

‘संतांची दृष्टी ज्या जिवावर पडते, त्या जिवाचा उद्धार होतो. त्याचे सर्व मंगल होते. त्यांची वाणी ज्याच्या कानी पडते, त्या जिवाची आध्यात्मिक प्रगती होत असते.’

देवद, पनवेल येथील श्रीमती शशिकला भगत यांना ‘सर्व काही ईश्वरच करतो’, याची आलेली प्रचीती !

देवावर सारे काही सोपवून आपण निष्ठेने गुरुसेवा केल्यास देव येणार्‍या अडचणी दूर करून आनंदाची अनुभूती देतो, हे त्यांनी अनुभवले. श्रीमती शशिकला भगत यांची देवावरील श्रद्धा, भाव आणि गुरुसेवेची तळमळ साधकांसाठी मार्गदर्शक आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !

फोंडा, गोवा येथील सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांना मंत्रपठणाच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामरक्षा स्तोत्र म्हणण्यासाठी मी रामरक्षेचा छापील कागद हातात घेतला. तो छापील कागद सजीव असल्याचे मला जाणवू लागले. मला ‘रामरक्षेमधील शब्द ध्वनीच्या रूपात हात आणि कागद यांमधील पोकळीतून पसरत आहेत’, असे वाटू लागले.

गुरुदेवांच्या दर्शनाने, मी भाग्यशाली झाले।

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मंदाकिनी चौधरी यांनी ओव्या लिहिल्या आहेत. या ओव्यांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संत आणि साधक यांचा उल्लेख आहे. त्यांच्यात या सर्वांप्रती असणारा भाव या ओव्यांतून लक्षात येतो.