इतक्या वर्षांनी जागा झालेला निवडणूक आयोग !

निवडणूक आयोगाकडून घोषणापत्रांमध्ये करण्यात येणार्‍या आश्वासनांविषयीचे प्रारूप सिद्ध केले जात आहे. त्याद्वारे ‘राजकीय पक्षांना आश्वासने कशी पूर्ण केली जाणार आहेत ?’, ‘त्यासाठी किती निधी लागणार आहे ?’, याची माहिती द्यावी लागणार आहे.

संपादकीय : निवडणुकीत ‘एआय’चा करिष्मा ?

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आड भारत आणि मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे !

समाजात वितुष्ट निर्माण करणार्‍या सरकारच्या चहापानाला जाण्यात रस नाही ! – विजय वडेट्टीवर, विरोधी पक्षनेते

विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी २५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

तरुणांचे विदेशगमन ?

आजच्या तरुणांनी बाह्य गोष्टींकडे पाहून हुरळून न जाता भारताचे आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात घेऊन त्याच्या जोरावर देशाचा भौतिक विकास कसा करता येईल, हे पहाणे आवश्यक आहे.

पोर्तुगीज नागरी कायदा (सिव्हिल कोड) – काही ठिकाणी त्रासदायक

गोव्यात भूमीशी संबंधित जे कायदे आहेत, त्यामध्ये कोणतीही सदनिका (फ्लॅट), भूमी, दुकान यांच्या मालकी संदर्भात निकष लावायचा असेल, तर येथील भूमीविषयक कायद्याप्रमाणे पती-पत्नी हे दोघे समान हक्काचे मालक असतात. वरवर जरी हे चांगले दिसत असले, तरीही यात आता पुष्कळ गोंधळ दिसून येत आहे

युद्धाच्या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा भारत !

तेलाच्या किमती, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी वाढली. या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा एकमेव देश आहे भारत ! जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक तेल आयात करणारा भारत या २ वर्षांत तेलाचा मुख्य निर्यातदार बनला.

अनधिकृत दर्ग्याला संमती देण्यासाठी खोटा अहवाल सादर करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर खटले चालवा !

या अतिक्रमित बांधकामाची खोटी कागदपत्रे दाखवून दर्ग्याचे नाव जागेच्या ७/१२ उतार्‍यावर चढवण्यात येणार होते. यासाठी दर्ग्याच्या ट्रस्टचे सचिव अब्दुल कादिरी कुरेशी याने अर्ज केला होता….

कायद्यांचा वाढता अपवापर : समाजासाठी घातक !

मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे सोनिया केसवानी या विवाहित महिलेला ६ पुरुषांवर खोट्या बलात्काराच्या केसेस आणि पैशासाठी ‘ब्लॅक मेल’ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला विविध समाजमाध्यमांतून पुरुषांना संपर्क करून वा मैत्री करून आणि पुढे प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळायची.

क्षात्रतेजाने तळपणारा ‘स्वातंत्र्यशाहीर’ सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला ‘महाकवीचा घाट’ आणि ‘पल्लेदारपणा’ हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसामान्य जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा ‘वीररस’ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे.

काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्रही नको; कारण…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू बाबाराव दोघेही ६ मासांच्या अंतराने जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानात गेले.