न्यायाधिशांनी अनेक मास निकाल न देता खटला राखून ठेवणे, हा चिंतेचा विषय ! – सरन्यायाधीश चंद्रचूड
न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
येत्या श्रीरामनवमीला, म्हणजे १७ एप्रिल या दिवशी सूर्याची किरणे श्रीराममंदिरात श्रीरामललाचा अभिषेक करतील. मंदिराच्या तिसर्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ‘ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणे’द्वारे (यंत्र आणि प्रकाश यांच्या संयुक्त यंत्रणेद्वारे) श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे गाभार्यात पोचतील.
ह.भ.प. सुभाष महाराज सनातन संस्थेशी गेल्या २० वर्षांपासून जोडलेले होते. ते कीर्तनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती आणि धर्मशिक्षण यांविषयीची माहिती १५ मिनिटे उपस्थितांना सांगायचे. त्यांनी याआधी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमालाही भेट दिली होती.
यातून समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे लक्षात येते.
जवळपास १ लाखाहून अधिक रुपयांची रक्कम आणि सोने त्यांनी परत केले आहे.
यंदा पाऊस अल्प पडल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मुंबईला या सात धरणांतून प्रतिदिन ३ सहस्र ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो.
दोन विविध कारवायांमध्ये दोघांना घातक शस्त्रांसह मालाड आणि विलेपार्ले येथून स्थानिक पोलिसांनी अटक केली. पूजा संदीप लोंढे उपाख्य नगमा हनीफ शेख आणि महेश रामलखन गुप्ता उपाख्य मटरू अशी त्यांची नावे आहेत.
‘येत्या १५ दिवसांत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश सोहळा देहली येथे होणार आहे’, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
‘एच्केएस् डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल’ हे आस्थापन हा प्रकल्प उभारण्यासाठी साहाय्य करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका सुमारे ५० कोटी रुपये खर्च करणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.