
नवी देहली – न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले की, एवढ्या कालावधीनंतर खटल्याची पुन्हा सुनावणी झाली, तर मागील सुनावणीच्या वेळी केलेल्या तोंडी युक्तीवादाचा काही फरक पडत नाही. न्यायाधीशही अनेक गोष्टी विसरतात. या प्रकरणाबाबत सर्व उच्च न्यायालयांना पत्रे लिहिली आहेत. पत्रानंतर मी पाहिले की, अनेक न्यायाधीश केवळ खटले रहित करतात, काही त्यांची सूची करतात आणि नंतर आंशिक सुनावणी करतात.
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ