हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !
रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, तसेच शेकडो धर्मप्रेमींनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली.
रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, तसेच शेकडो धर्मप्रेमींनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चौल (अलिबाग) येथे ‘जय गिरनारी शिव दत्त मंदिर ट्रस्ट’चे प.पू. प्रमोद केणेकाका यांनी लिहिलेल्या ‘वेड्या पिराची आत्मगाथा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.
तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत श्री रामतनुमाता मंदिर येथे श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराजांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या उत्सवाचे हे ८४ वे वर्ष आहे.
शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.
भगवा ध्वज आणि हिंदु राष्ट्र हेच हिंदू एकता आंदोलनाचे ध्येय असून भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. यासाठी प्रथम ‘सर्वधर्मसमभाव’ नावाची कीड ठेचून काढली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, असे श्री. विक्रम पावसकर यांनी सांगितले.
२८ मार्चला राजारामपुरी येथील एका ‘ए.टी.एम्.’ केंद्राच्या ‘डिपॉझिट’ यंत्रात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती.
खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गुढीपाडव्यानिमित्त मी राजघराण्याच्या वतीने समस्त महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येकाच्या मनातील स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
समाज गुन्हेगारीकडे अधिक प्रमाणात वळत असल्याने समाजाला असलेली धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते !
खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील यांच्यासह शंभूभक्तांनी तुळापूरला भेट देत शंभूराजांना अभिवादन केले.