रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘पीपीटी’ पाहून ‘पुष्कळच उपयुक्त संशोधन आहे’, असे मला वाटले. आज मला खर्‍या अर्थाने नटराज रूपाचे महत्त्व समजले.’

‘ज्ञानाचा अथांग सागर’ असणार्‍या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केलेले मार्गदर्शन !

देवाने आपल्याला मनुष्य देहात पाठवले आहे, म्हणजेच आपण ‘परदेशात’ आलो आहोत. आपल्याला ‘स्वदेशात’, म्हणजे गुरुमाऊली समवेतच मोक्षाला जायचे आहे. नारायणाशी एकरूप व्हायचे आहे.

प्रत्येक सूत्राचा साधनेच्या दृष्टीने विचार करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘वर्ष २००९ मध्ये बेंगळुरू येथील श्री शंकरा वाहिनीसाठी धर्मसत्संग सिद्ध करण्याची सेवा चालू होती. त्या वेळी धर्मसत्संगाचे काही भाग सिद्ध झाल्यावर ते साधकांनी पाहिले.

गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !

‘गुरूंच्या वाणीत सामर्थ्य असते, हे निर्विवाद सत्य आहे; पण त्यांचे शब्द खरे ठरण्यासाठी त्यांच्यावर श्रद्धाही असावी लागते.

उतार वयातही परिपूर्ण सेवा करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती उषा कदम (वय ७४ वर्षे) !

२२.६.२०२४ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी बसले होते. त्या वेळी श्रीमती उषा कदमकाकू या ध्यानमंदिरातील केर काढण्याची सेवा करण्यासाठी तेथे आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारी रामनाथी (गोवा) येथील कु. मधुरा गोखले (वय २५ वर्षे) !

मधुरा मागील ५ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात आहे. तिला आश्रमातील सहसाधिकांविषयी पुष्कळ प्रेम वाटते.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यावर सौ. संगीता लोटलीकर (वय ६४ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

माझ्या भावाने आम्हाला सांगितले, ‘‘मानखुर्दला सत्संग सोहळा आहे. आपण तिथे जाऊन येऊ.’’