गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
गत सप्ताहातील धर्मांधानी हिंदूंवर केलेले अत्याचार, देशविघातक कृती आणि त्यांचा उद्दामपणा !
गत सप्ताहातील धर्मांधानी हिंदूंवर केलेले अत्याचार, देशविघातक कृती आणि त्यांचा उद्दामपणा !
पंचायत समित्यांमध्ये प्रतिवर्षी ९५, महानगरपालिकांमध्ये ६२, तर जिल्हा परिषदांमध्ये प्रतिवर्षी ४२ लाचखोरीची प्रकरणे उघड होत आहेत. महावितरणमध्ये प्रतिवर्षी ६२, आरोग्य २९, वन २६, तर शिक्षण विभागात प्रतिवर्षी ३८ लाचखोरीच्या प्रकरणांची सरासरी आहे.
कोरोना महामारी चालू झाल्यापासून शाळा-महाविद्यालये, कार्यालयीन कामे, खरेदी अशा सर्वच गोष्टींसाठी इंटरनेट अत्यावश्यक झाले आहे. याचा अपलाभ घेत भ्रमणभाष वितरण आस्थापने स्वतःची तुंबडी भरत आहेत. त्यांच्याकडून सर्वसामान्यांची कशी फसवणूक होते, हे काही सूत्रांवरून लक्षात येईल.
. . . तरच जनतेला खर्या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्हणून कार्य करण्यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’
३१ जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हलाल प्रमाणपत्रा’साठी शुल्क आकारणी, भारतात ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्या संस्था, ‘हलाल प्रमाणपत्रा’ची निरर्थकता, ‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ अन् ‘जिहादी आतंकवाद’ यांचा संबंध आदी सूत्रे वाचली. आज याचा अंतिम भाग येथे देत आहोत.
अवैधपणे तोडण्यात आलेली झाडे सरकारकडे जमा करणे बंधनकारक असतांना ‘ही झाडे जागेवरच जाळून टाकण्यात आली’, असा खोटा पंचनामा करून बोगस (खोट्या) अनुज्ञप्तीच्या आधारे लाकडांची वाहतूक करण्यात आली !
श्री. भांडकाकांनी लिहिलेला प्रस्तुत ग्रंथ, म्हणजे त्यांच्या गुरूंप्रती असलेल्या भावाने ओथंबलेला अमृतघटच आहे !
‘देशातील ६ सहस्र संस्थांचा विदेशी देणगी परवाना रहित करण्यात आला आहे. यांत मदर तेरेसा यांच्या संस्थेसह इंडियन मेडिकल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी देहली, नेहरू स्मृती संग्रहालय अन् ग्रंथालय आदींचा समावेश आहे.
‘पुणे येथे मे १९९७ मध्ये दरोडा टाकून २ मुली आणि त्यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली. या घटनेतील मुख्य आरोपीला २४ वर्षांनंतर फाशीची शिक्षा सुनावली.’
सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा !