‘सावंतवाडी आणि दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) या तालुक्यांतील वृक्षतोड बंदी असलेल्या क्षेत्रांतील सुमारे १६ सहस्र झाडे तोडल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीमुळे उघड झाला आहे. या घटनेत प्रशासनाकडून संबंधितांवर कडक कारवाई न करता किरकोळ दंड आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवैधपणे तोडण्यात आलेली झाडे सरकारकडे जमा करणे बंधनकारक असतांना ‘ही झाडे जागेवरच जाळून टाकण्यात आली’, असा खोटा पंचनामा करून बोगस (खोट्या) अनुज्ञप्तीच्या आधारे लाकडांची वाहतूक करण्यात आली आहे.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > १६ सहस्र झाडांची अवैध तोड होऊ देणारे प्रशासन देशाचा सर्वनाश होऊ देईल !
१६ सहस्र झाडांची अवैध तोड होऊ देणारे प्रशासन देशाचा सर्वनाश होऊ देईल !
नूतन लेख
हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !
‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपीठ ! – भरत राऊळ, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी
विद्यालयांतून इस्लामीकरण !
ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav
‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे चालवण्यात येणार्या हलाल अर्थव्यवस्थेवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
ऋषिपंचमीच्या निमित्ताने करावयाची प्रार्थना !