‘पुणे येथील कल्याणीनगरमध्ये १५ आणि १६ मे १९९७ या दिवशी दरोडा टाकून २ मुली आणि त्यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली. या घटनेतील मुख्य आरोपी भागवत काळे याला २४ वर्षांनंतर सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी फाशीची शिक्षा सुनावली.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > २५ वर्षांनी मिळणारा न्याय, हा अन्याय नव्हे का ?
२५ वर्षांनी मिळणारा न्याय, हा अन्याय नव्हे का ?
नूतन लेख
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !
- …तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !
- धर्म न शिकल्याने होणारा दुष्परिणाम !
- दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य असेच चालू राहू दे ! – ऑलिव्हियो पिंटो, मालक, स्वीम सी बीच रिसॉर्ट