‘अर्थसंकल्प २०२०-२१’ मधील भरीव तरतुदी आणि काही उपेक्षित घटक !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने वर्ष २०२०-२१ चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२०-२१ चा ९ सहस्र ५११ कोटी रुपयांचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला. सहस्रावधी रुपयांची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने जमा आणि व्यय यांचा ताळमेळ घालण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे….

‘अपनी पार्टी’ परकीच !

काश्मीरमध्ये ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष’ म्हणजे ‘पीडीपी’त पूर्वी कार्यरत असलेले तत्कालीन अर्थमंत्री सईद अल्ताफ बुखारी यांनी हा पक्ष स्थापन केला आहे.

 हे केरळ उच्च न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला कळत नाही का ?

‘केरळ उच्च न्यायालयाने देहलीतील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्यातील पंक्तींविषयी साधकाने व्यक्त केलेले भावपूर्ण विचार

प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.

देहलीतील दंगलीविषयी वक्तव्य करणार्‍या इराणला भारताने फटकारले !

हिंदूंनो, जगातील इस्लामी देश त्यांच्या धर्मियांच्या बाजूने लगेच संघटित होऊन आवाज उठवतात; मात्र हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारा जगात एकही देश नाही, हे लक्षात घेऊन भारताला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र करण्यासाठी कृतीशील व्हा ! भारताने इराणला केवळ फटकारणे पुरेसे नाही, तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला हवे !

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद करा ! – केंद्र सरकारचा आदेश

देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ………

 यवतमाळ येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अनुष्का करोडदेव हिचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक

सनातनची साधिका कु. अनुष्का करोडदेव हिची ‘विज्ञान अमर रहे’ या नाटिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याविषयी मुलींमधून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या वेळी शाळेचे शिक्षक श्री. पळसकर यांनी तिचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू घालवण्यासाठी साधिकेने केलेले चिंतन आणि तो न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न !

जेव्हा मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी समजले, तेव्हा ‘मला इतरांकडून पुष्कळ अपेक्षा असतात’, हे माझ्या लक्षात आले आणि मी प्रयत्न करण्यास आरंभ केला.

…ही आग अशीच धगधगत राहणार का ?

३ फेब्रुवारी या दिवशी हिंगणघाट येथील शिक्षिकेला सकाळी ७.३० च्या सुमारास पेेट्रोल टाकून जाळण्यात आलेे. ४० टक्के भाजलेल्या पीडित शिक्षिकेनेे मृत्यूशी झुंज देत १० फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी अखेरचा श्‍वास घेतला.