लोकशाहीला जनहितकरी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ।
भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥
भ्रष्टाचारी हप्तेवाले पापचरण करूनी नरकात जाती ।
साधना करूनी धर्माचरण करण्या संतजन सांगती ॥
भ्रष्टशाही वशिलेशाही यांची अपकीर्ती सांगू किती ।
लोकशाहीला जनहितकारी हिंदु राष्ट्राविना पर्याय नसे ॥
लहानाचे मोठे केले मला या आश्रमाने ।
साधना शिकवली येथील प्रत्येक साधकाने ॥
गुरुकुलात लाभले प्रत्यक्ष शिक्षक-संत ।
कृतज्ञतेसाठी खरेच देवा, दाटतो हा कंठ ॥
असे गुण असणारे आदर्श साधक सर्वांना हवेहवेसे वाटतात. असे साधक म्हणजे चैतन्याचे लहान लहान गोळेच आहेत. त्यामुळे समाजातील लोकही त्यांची आतुरतेने वाट पहातात.
घराचा आश्रम करायचा आहे, म्हणजे आश्रमात राहून जसे साधनावृद्धीसाठी प्रयत्न करतो, तसे प्रयत्न घरात असतांनाही करायचे आहेत. आश्रमात जसे सात्त्विक वातावरण असते, तसे वातावरण आपण घरी ठेवण्याचा प्रयत्न करूया.
आपण भारताच्या विभाजनाला आपल्या अंतःकरणातील कोणत्यातरी कोपर्यात एक निर्णीत तथ्य (सेटल्ड फॅक्ट) समजून बसलो आहोत.
आम्ही एका वेगळ्याच विश्वात आहोत. आमच्या मनात अन्य कोणताही विचार नाही.
मद्य पिऊन वाहन चालवणार्यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.
पक्षी कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याविषयी अजून कोणतेही निदान झालेले नाही.
बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.
सनातनचे हितचिंतक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले.