भारतातील धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !

जगात मुसलमान एकमेकांसमवेत लढून संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू आणि ख्रिस्तीही नाहीत. मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत केले.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेची बेकरी उत्पादने, तसेच अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढून टाकावे !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

पाकमध्ये प्रत्येक नागरिकावर १ लाख ७५ सहस्र रुपयांचे कर्ज !

काही वर्षांत जगाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यापूर्वी ‘दिवाळखोर देश’ घोषित केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आनंदी, प्रेमळ आणि सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. भाविनी कपाडिया !

आज पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात कलेशी निगडित सेवा करणार्‍या कु. भाविनी कपाडिया यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रस्तुत करत आहोत.

‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा करतांना सौ. मधुरा कर्वे यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

मुंबई येथील सौ. सुजाता शेट्ये यांना अलगीकरणात असतांना नामजप आणि सेवा यांसंदर्भात आलेल्या अनुभूती

आध्यात्मिक उपाय मिळाल्यावर मनाला एक अनामिक ऊर्जा मिळाल्यासारखे जाणवले. त्यामुळे मला भीती किंवा त्रास न जाणवता नामजपातून शक्ती आणि चैतन्य मिळत होते. याविषयी गुरुदेवांप्रती अतिशय कृतज्ञता वाटली.

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या वर्षांनुसार साधकांचे त्रास न्यून न होण्याची आध्यात्मिक कारणे आणि त्यांचा परिणाम

साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास लक्षात घेता त्यांची तीव्रता इतकी होती की, कुणीही साधक जिवंत राहू शकला नसता. केवळ भगवंताची कृपा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती यांच्यामुळे साधक तीव्र त्रासातही जिवंत राहू शकले.

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी चंदनाच्या झाडाच्या पानांचा हार त्यांच्या छायाचित्राला घालता येऊन त्यांच्यासाठी तेल पाठवण्याची इच्छा पूर्ण होणे

गुरुदेव साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, याची मी अनुभूती घेतली. त्यासाठी गुरुदेवा, पुन्हा एकदा कोटीश: कृतज्ञता !