‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या ! 

सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. त्यांच्याकडे पाहून साधकांना काही अनुभूती आल्यास त्यांनी तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा.

‘सरकारी कार्यालयांत भ्रष्‍टाचार करतांना सात्त्विक आणि आध्‍यात्मिक शब्‍दांचा उपयोग केला जातो’, यांसंदर्भातील काही उदाहरणे !

‘मी जानेवारी २०२३ मध्‍ये एका कामानिमित्त नाशिक जिल्‍ह्यात गेलो होतो. तेथे माझी ओळख भूमीची खरेदी-विक्री करणार्‍या एका दलालाशी झाली. त्‍याने ‘सरकारी कार्यालयांत भ्रष्‍टाचार करतांना सात्त्विक आणि आध्‍यात्मिक शब्‍दांचा उपयोग कसा केला जातो ?’, यांविषयीची काही सूत्रे मला सांगितली. ती पुढे दिली आहेत.

कापसाचा शोध लावून संपूर्ण जगाचे लज्जारक्षण करणारे महर्षि गृत्समद !

‘ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलाचे द्रष्टे महर्षि गृत्समद यांनी स्वतःची कर्मभूमी विदर्भातील श्री चिंतामणी गणेशाचे तीर्थस्थान कळंब येथे वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त अशा तंतुमय कापसाचा क्रांतीकारी शोध लावला. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने त्याची सर्वप्रथम लागवड केली.’

देश हिंदु राष्‍ट्र घोषित होईपर्यंत आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

भारताच्‍या एकूण लोकसंख्‍येपैकी ८० टक्‍के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून का घोषित केले जात नाही ?

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते ! – रितेश कश्यप, पत्रकार, पांचजन्य, झारखंड

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.

केसांच्या समस्या सोडवा, आदर्श केशरचना करा !

आचारधर्म न पाळल्याने कोणते तोटे होतात ? आचारांचे आचरण कसे करावे ?आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे देशातून आतंकवाद संपवण्यासारखे ! – राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार सॉफ्ट टेररिझम (सौम्य आतंकवाद) मान्य करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो.

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

बाडमेर (राजस्थान) येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

प.पू. डॉक्टरांनी मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांवर छाप पाडून त्यांचा प्रतिसाद मिळवणे

चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे

कितीही ‘सेक्‍युलरीशाह्या’ (निधर्मीवाद्यांची सत्ता) आल्‍या, तरी त्‍या श्रुति-स्‍मृति पुराणोक्‍ताच्‍या आसपासही फटकू न शकणे !

संस्‍कृतीद्वेष्‍ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्‍थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्‍हा हिंदूजनांच्‍या स्‍वाभाविक अभिरूचीवर त्‍याचा काहीही परिणाम झाला नाही.