हिंदूंचा स्वाभिमान दडपण्याचे सुनियोजित षड्यंत्र !
शिवरायांना धर्मनिरपेक्ष ठरवले, तर भविष्यात हिंदुत्वाला आपोआप तिलांजली मिळेल, हे धर्मांधांनी जाणले आहे. गड-दुर्ग यांवर थडगी बांधून हिंदूंच्या या शक्तीस्रोताला तिलांजली देणे, हेच यामागील षड्यंत्र आहे. शिवरायांना इस्लामप्रिय दाखवण्याचेही त्यांचे षड्यंत्र वेळीच लक्षात घेऊन ते उलथवण्यासाठी संघटित व्हा !