भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

उघड गुन्हा न दिसणार्‍या पोलिसांना तात्काळ निलंबित करा !

‘नागोठणे (रायगड) येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर येथील मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा करण्यात आली.

एवढ्या उघड गुन्ह्यावर तात्काळ कृती न करणार्‍या सर्वांनाच कारागृहात का टाकू नये ?

‘मंठा (जिल्हा जालना) तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या भूमीत विहीर घेतल्याचे दाखवून ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

हा नियम मुसलमान लोकप्रतिनिधींना लागू असेल का ?

‘वर्ष १९५१ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. वर्ष २०११ मध्ये ती १२१ कोटींहून अधिक झाली, तर २०२५ पर्यंत ती १५० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. देशातील जन्मदर वाढला; पण साधनांमध्ये तुलनेने काही वाढ झालेली नाही

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

स्वयंसूचनांविषयीचे सविस्तर विवरण सनातनचा ग्रंथ ‘स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन’ यात केले आहे. दंगल, भूकंप, महायुद्ध आदींच्या वेळी उद्भवणार्‍या स्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास संबंधित प्रसंगांचा सराव करण्यासाठी स्वयंसूचना द्यावी !

पोलीस दोषींवर तात्काळ कारवाई करत नसल्याने लोकांमध्ये उद्रेक होतो ! – भाजपचे आमदार संजय केळकर  

आमदार संजय केळकर म्हणाले की, पोलीस दोषींवर तात्काळ कारवाई करत नसल्याने लोकांमध्ये उद्रेक होतो………

मेरा भारत महान !

‘विश्‍वात प्रतिवर्षी होणार्‍या ५ लाख आत्महत्यांपैकी १ लाख म्हणजे २० टक्के आत्महत्या भारतात होतात. मागील दोन दशकांमध्ये भारतातील आत्महत्यांचा दर ७.९ वरून १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

यात रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामांसाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणेे यांसारख्या कृती समाविष्ट असाव्यात. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम राहण्यासाठी प्रतिदिन व्यायाम…

वैज्ञानिकांनी वर्तवलेल्या विज्ञानाच्या मर्यादा !

‘वनस्पती आणि प्राणी जीवनातील विविधतेचा र्‍हास, पर्यावरण व्यवस्था कोलमडणे (पर्यावरण व्यवस्थेतील असमतोलता) आणि हवामानातील पालट ही पर्यावरणीय समस्यांची प्रमुख कारणे आहेत.

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

एकूण गरजा (उदा. काही विशिष्ट पदार्थच आवडत असणे, अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे, चालत जाण्याच्या अंतरावरही दुचाकी-चारचाकी वाहन हवे असणे) अल्प करण्याची हळूहळू सवय करावी !