बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांतील हाणामारीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू होणार ?
५ नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ !
देवाला भक्तीभाव हवा असतो आणि वारकरी हा अत्यंत लीन असतो. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतांना हा बडेजाव आणि शक्तीप्रदर्शन कशासाठी ? असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे !
‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ झाले, ‘राजपथ’ पालटून ‘कर्तव्यपथ’ झाले, राष्ट्रपती निवासस्थानातील ‘मुघल गार्डन’चे ‘अमृत उद्यान’ झाले आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ झाले
भारतीय कुटुंबपद्धतीला काळीमा फासणारी ही घटना आहे. यास लैंगिक शिक्षणाचा अभाव यापेक्षा नैतिक मूल्यांची घसरण कारणीभूत आहे.यासंदर्भात जागृती करून सरकारने ठोस पावले उचलायला हवीत !
लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच उरलेले नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी आता हिंदु युवती आणि महिला यांना यापासून वाचवण्यासाठी धर्मशिक्षण अन् स्वरक्षण प्रशिक्षण देणेच आवश्यक !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान नवनवीन क्लृप्त्या योजून हिंदूंचा सहज बुद्धीभेद करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात घ्या !
राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !
रामायण काळात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालय पर्वतातून आणलेली संजीवनी म्हणजे ‘सीबकथॉर्न’ वनस्पती ही बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणारी एक आश्चर्यकारक वनस्पती आहे.
यामागे षड्यंत्र असल्याचा दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आरोप