करमणूक सुयोग्य हवी !

‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे !

जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब !

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ (अ) रहित केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात घटनापिठाचे निकालपत्र नुकतेच प्रसिद्ध झाले.

गरोदर महिलेचा मृत्यू आणि असंवेदनशील आरोग्य विभाग !

आमदारांनी उपस्थित केलेले सर्वच प्रश्न गंभीर असून आरोग्य विभागाची दु:स्थिती दाखवणारे आहेत. यामुळे ‘आरोग्य यंत्रणा रुग्णांना जगवण्यासाठी कि मारण्यासाठी ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने या प्रकरणात गंभीर लक्ष देणे आवश्यक आहे.

संपादकीय : अब्दुल्ला यांची राष्ट्रघातकी इच्छा !

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्‍या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

संपादकीय : चर्चचे सरकारीकरण कधी ?

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती स्वयंसेवी संघटना ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ (सी.एन्.आय.) हिची एफ्.सी.आर्.ए. (परदेशी योगदान नियमन कायदा) अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. या चर्च संस्थेचे ४ सहस्र ५०० चर्चवर नियंत्रण आहे.

भाजणे (Burns) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

मंदिरे आणि तीर्थक्षेत्र यांचा पर्यटन विकास अन् अर्थव्यवस्थेला बळ !

देश-विदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने मंदिरांचे महत्त्व…..

जेवण झाल्यानंतर किती पावले चालावे ?

‘जेवणानंतर थेट अंथरुणावर पडू नये थोडे का होईना; पण चालावे’, हा सल्ला अनेक आरोग्यतज्ञ देतात. ‘जेवल्यावर शतपावली करावी’, हा सल्ला आपणही ऐकून असाल; पण ‘अती तिथे माती’, हा नियम या सल्ल्यालासुद्धा लागू होतो.

विकृत करमणूक नको !

समाजमनावर परिणाम करणारे चित्रण प्रसारित होऊ न देणे हे ‘सेन्सॉर बोर्डा’चे दायित्व आहे. ते त्यांनी कितपत निभावले आहे ? असाच प्रश्न आता त्यामुळे पडत आहे. असा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमा करत आहे. हे कुठल्या समाजाचे लक्षण आहे ? हाही विचार व्हायला हवा.

नीच आणि दुर्जन मनुष्याविषयी संस्कृत सुभाषिते

ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आपल्याला साहाय्य करणार्‍याचा सुद्धा नाश करतो.