करमणूक सुयोग्य हवी !
‘मी एकटा काय करणार ?’, ‘हे असेच चालू रहाणार’, ‘मला काय करायचे आहे ?’ या आणि अशा अयोग्य विचारांनी बहुतेक वेळा हिंदूंचे मन बोथट झालेले असते. करमणूक ही निव्वळ करमणूकच असायला हवी. त्यातील कुसंस्काराने समाजमन दूषित होत असेल, तर ते थांबवायलाच हवे !