राजस्थानमध्ये चोरट्यांनी २ दिवसांत २ ठिकाणी एटीएम् यंत्र चोरून नेले !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !
राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य असल्यामुळे तेथे चोरट्यांचे फावणारच !
ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?
अशी मागणी का करावी लागते ? राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या घडामोडीशी निगडित ही माहिती बिजू जनता दलाने स्वतःहून उघड करणे आवश्यक आहे !
पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मलेशियाने पाकच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स’चे बोईंग ७७७ हे विमान काही दिवसांपूर्वी भाड्याची रक्कम न दिल्याने जप्त केले होते. आता पाकने लंडन उच्च न्यायालयात, ‘आयरिश जेट आस्थापनाला ५१ कोटी रुपये दिले आहेत’, असे सांगितले.
जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले.
शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
पहिल्या प्रकरणात खेड, रत्नागिरी येथील एका २१ वर्षीय युवकाकडून १ किलो २०० ग्रॅम (किंमत सुमारे १ लाख २० सहस्र रुपये) वजनाचे अमली पदार्थ, तर दुसर्या प्रकरणात पश्चिम बंगाल येथील १९ वर्षीय शब्बीर अली खान याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा गांजा कह्यात घेण्यात आला आहे.
ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘ग्रामसेवक युनियन’चे अध्यक्ष सखाराम दिवटे यांच्यासह अन्य दोघांना निलंबित केले आहे.
राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.