काश्मीर खोर्यामध्ये ३५ वर्षांनंतर हिंदूंनी काढली धार्मिक मिरवणूक !
यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
धर्मांधांचा अन्य धर्मियांप्रतीचा द्वेष पहाता संपूर्ण जगाने इस्लामी कट्टरतावादाच्या आणि आतंकवादाच्या विरोधात उभे ठाकणे आवश्यक आहे !
तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्न हिंदूंना पडतात !
गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात ९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ७० झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९३ आहे.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आता आठवडा झाला आहे; परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल अजूनही स्वीकारलेला नाही. पेनसिल्व्हेनिया, नेवादा यांसारख्या ठिकाणी मतमोजणीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप ट्रम्प आणि त्यांचे समर्थक यांनी केला आहे.
विवाहानंतर तरुणाचे धर्मांतर आणि सुंता ! ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक रूप ! हिंदु तरुण आणि तरुणी यांना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !
कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी शरद पौर्णिमा समवेत शास्त्रानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले.
अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
एका अल्पवयीन मुलीवर खासगी लॉजमध्ये बलपूर्वक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ३ युवकांना जिल्हा विशेष न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. त्यानंतर या तिघांची सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.