अकोला येथे १० सहस्र ८४७ क्विंटल ज्वारीचा सडून भुसा 

दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून धान्याची हानीभरपाई वसूल केली पाहिजे.

शंखवाळी तीर्थक्षेत्री पूर्वी श्री विजयादुर्गा मंदिर असलेल्या वारसास्थळी यंदा पुन्हा ख्रिस्त्यांकडून अनुमती न घेताच फेस्ताचे आयोजन !

बहुसंख्य हिंदूंच्या देशातील अल्पसंख्यांकांची अरेरावी अतीसहिष्णु हिंदू किती दिवस सहन करणार आहेत ?

राज्यातील अवयवदानात पुणे अव्वल

अवयवदान करणे, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे. समाजाला शास्त्र माहीत नसल्यामुळे अशा चुकीच्या कृती केल्या जातात.

डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद  

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी  संसदेमध्ये घुसून केलेल्या हिंसचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुमती नसतांना पाडलोसमार्गे भरधाव वेगाने खनिज वाहतूक करणारे डंपर ग्रामस्थांनी माघारी पाठवले !

नागरिकांना रस्त्यावर का उतरावे लागते ? प्रशासन काही कृती का करत नाही ?

इन्सुली येथील आर्टीओ कार्यालयात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावा; अन्यथा कारनामे बाहेर काढू ! – मनसेची चेतावणी

भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कोणती कारवाई चालू केली आहे ? इतरांना आंदोलने का करावी लागतात ?

१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार

आता सरकारने देशात येत्या १६ जानेवारीपासून याच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस देणाची योजना आहे.

गोव्यात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नावनोंदणी चालू

गोव्यात १६ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘ऑनलाईन’ नावनोंदणी चालू झाली आहे. या वेळी पहिल्यांदाच या महोत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेणे आणि ऑनलाईन सहभाग घेणे, अशा पद्धतीने सहभागी होता येईल.

प्रगतीचे स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान !  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

‘बरीच प्रगती साध्य केल्यानंतर त्यात घसरण न होऊ देता आपले स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान आहे, असे वक्तव्य भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. पर्वरी येथेे गोवा विधीकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत दुरुस्त करीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही ! – सौ. स्नेहा गवस, सरपंच, झरेबांबर

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून ही डागडुजी का करत नाही ? जे पालकांना दिसते, ते जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का ?