राजपक्षे कुटुंबियांनी भारतात आश्रय घेतलेला नाही ! – भारतीय दूतावासाचे स्पष्टीकरण
दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवरून अफवा पसरवली जात आहे की, श्रीलंकेतील काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत; मात्र हे वृत्त चुकीचे आहे.