पाकमध्ये धर्मांधाने हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडले !
धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडले
धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडले
शांततेच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !
‘भारतात रहायचे कि पाकमध्ये ?’आणि ‘पाकमध्ये रहायचे कि स्वतंत्र काश्मीर हवे ?’ याविषयी जनमत चाचण्या घेणार
पाकने नुकत्याच बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-लबैक पाकिस्तान’ या कट्टर जिहादी संघटनेकडूनही ४० जागांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.
शत्रू राष्ट्राला मुलाखत देण्यासाठी भारतविरोधी गरळओक करणारे भारतीय वृत्तसंकेतस्थळच सापडते, हे लक्षात घ्या !
पाकमधील सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. या ठिकाणी धर्मांतर होण्याच्या घटना पुनःपुन्हा घडत आहेत. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे हे सूत्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे.
भारताने पाक तालिबान्यांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !
अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलीखील यांची मुलगी सिलसिला अलीखील ही १६ जुलै या दिवशी घरी जात असतांना काही लोकांनी तिचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचेही सांगण्यात येत आहे.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध !
पाकिस्तान हा ‘आतंकवादी देश’ असून त्याच्याशी कधीही चर्चा केली जाऊ शकत नाही, हे इम्रान खान यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे.
चीन संपूर्ण पाकवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारची वरवरची कारवाई करून पाक काहीही साध्य करू शकणार नाही, हे पाकला लक्षात येईल, तो सुदिन !