(म्हणे) ‘भारत मुसलमानांच्या नरसंहारामध्ये सहभागी !’

(म्हणे) ‘भारत मुसलमानांच्या नरसंहारामध्ये सहभागी !’

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत !

शीखविरोधी कारवाया करण्यात गुंतला पाकिस्तान !

शीखविरोधी कारवाया करण्यात गुंतला पाकिस्तान !

भारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते !

६ जणांना फाशीची, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा !

६ जणांना फाशीची, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा !

पाकिस्तानमधील न्यायालय हत्येच्या प्रकरणात अवघ्या ५ मासांत निकाल देत असेल, तर भारतातही हे होणे शक्य आहे. याकडे भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे !

(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय

(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! भारतात गेल्या काही दिवसांत धार्मिक हिंसाचार झाला, तो मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात झाला आहे आणि हेच सत्य आहे; मात्र पाकिस्तान कांगावा करत हिंदूंनाच दोषी ठरवत आहे, यातून पाक डावपेचात किती हुशार आहे, हे लक्षात येते !

पाकने अफगाणिस्तानातील आतंकवाद्यांवर केलेल्या हवाई आक्रमणात ३० जण ठार

पाकने अफगाणिस्तानातील आतंकवाद्यांवर केलेल्या हवाई आक्रमणात ३० जण ठार

पाक त्याच्या सैन्यावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांवर दुसर्‍या देशात जाऊन कारवाई करू शकतो, तर पाकमधील आतंकवाद्यांनी भारतात कारवाया केल्यावर भारत पाकमध्ये जाऊन सातत्याने अशी कारवाई का करू शकत नाही ?

पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी हाफिझ सईदला केले होते आर्थिक साहाय्य !

पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी हाफिझ सईदला केले होते आर्थिक साहाय्य !

भारतावर आक्रमण करणार्‍या जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणारे शरीफ पाकचे पंतप्रधान झाल्यानंतर ते कधीतरी भारताशी चांगले संबंध ठेवतील का ?

(म्हणे) ‘पाकिस्तान काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करील !’

(म्हणे) ‘पाकिस्तान काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करील !’

काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, हे पाकिस्तानने नेहमीसाठीच लक्षात ठेवावे; मात्र पाकमधील राजकारण्यांना काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्याविना सत्तेवर बसता येत नाही, हेही तितकेच खरे आहे !

इम्रान खान यांनी पाक सोडून भारतात निघून जावे ! – विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ

इम्रान खान यांनी पाक सोडून भारतात निघून जावे ! – विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ

‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना ‘जर तुम्हाला भारत इतकाच आवडत असेल, तर पाकिस्तानमधील सोडून भारतात जा’, असा सल्ला दिला.

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारच्या विरोधात आज पुन्हा अविश्वादर्शक ठराव !

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारच्या विरोधात आज पुन्हा अविश्वादर्शक ठराव !

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल या दिवशी संसद पुन्हा स्थापित करून पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव सादर करण्यात यावा, असा आदेश दिला होता.

पाकच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संसद विसर्जित करण्याचा निर्णय रहित !

पाकच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संसद विसर्जित करण्याचा निर्णय रहित !

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकची संसद विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय रहित केला आहे. तसेच संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पुन्हा अविश्‍वादर्शक ठराव आणण्याचा आदेश दिला आहे.