आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवरकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवरकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास कुणीही त्यांचे धर्मांतर करू धजावणार नाही ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !
एखाद्या शाळेमध्ये भगवद्गीतेतील श्लोक शिकवल्यास किंवा म्हणण्यास सांगितल्यावर मुसलमान किंवा ख्रिस्ती विद्यार्थी कधी म्हणतील का ?
या घाटांवरील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करतांना अडचणी येत आहेत.
‘यू ट्यूब’वरील गायिका फरमानी नाझ यांनी कावड यात्रेसाठी भगवान शिवाचे ‘हर हर शंभू’ हे भजन म्हटल्याने देवबंदच्या उलेमांनी टीका करत ‘ते शरीयतच्या विरोधात आहे’, असे म्हटले आहे.
ज्ञानवापी खटल्यात मुसलमानांची बाजू लढवणारे अधिवक्ता अभयनाथ यादव यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ज्ञानवापीमधील सर्वेक्षणाच्या वेळी अभयनाथ यादव यांनी न्यायालयाच्या आयुक्तांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पुस्तकातून हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार
अन्य पंथियांच्या यात्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे आल्यास आकाश-पाताळ एक करणारी काँग्रेस, साम्यवादी, पुरो(अधो)गामी आदी आता कावड यात्रेकरूंवर वारंवार होणार्या आक्रमणांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
विद्यार्थी गावठी बाँब बनवेपर्यंत याची कुणालाच माहिती मिळू नये, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे !
सरकारने अशा वासनांधांनवर कारवाई करण्यासह असे प्रकार चालणार्या मदरशांवर बंदी घातली पाहिजे !