‘टूलकिट’ प्रकरणी अधिवक्ता निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट
भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.
शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना करण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याशी दुर्ग संस्थांचे सामंजस्य करार करून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला हातभार लावला जाणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.
देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे
अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांचा जनहित याचिकेद्वारे आरोप
माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे १५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
महामार्गाचे प्रकल्प अहवाल बनवणारे अभियंते बनावट, भ्रष्टाचारी असतांना त्यांची नियुक्तीच कशी केली जाते ? अधिक प्रमाणात पैसे घेऊन वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित खात्याचे मंत्री अशा बनावट अभियंत्यांची नियुक्ती करतात का ?, अशी शंका येते…
ओमकार ग्रुप प्र्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यामध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या एका आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु उपस्थितीअभावी हा मोर्चा रहित करण्यात आला.
जागरूक नागरिक मंचच्या वतीने शहीद भगतसिंग उद्यानात देशावर प्रेम व्यक्त करून जातीयवाद नष्ट करण्याचा सामाजिक संदेश देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थापक अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे पार पडला.