भ्रष्टाचाराविषयीचा अहवाल एका मासात पाठवा ! – केंद्रीय दक्षता आयोग
भ्रष्टाचार अल्प करण्याविषयी सर्वच स्तरावर अनास्था असल्यामुळे अशा सूचना द्याव्या लागतात’, अस कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
भ्रष्टाचार अल्प करण्याविषयी सर्वच स्तरावर अनास्था असल्यामुळे अशा सूचना द्याव्या लागतात’, अस कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
‘वारिस पंजाब दे’ (पंजाबचे वारसदार) या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याचा जवळचा साथीदार पपलप्रीत याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पंजाबमधील होशियारपूर येथून अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस सरकार भ्रष्टाचार्यांच्या नेहमीच पाठीशी असते, हे बोफोर्स, २-जी, कोळसा, राष्ट्रकुल, आदर्श अशा अनेक घोटाळ्यांत दिसून आले आहे. त्याविषयी सचिन पायलट आणि अन्य काँग्रेसी कधी तोंड उघडत नाहीत !
आझाद पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असे अनेक जण म्हणतात; मात्र मला असे वाटत नाही; कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.
असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?
धर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?
संतप्त नागरिकांकडून निदर्शने
‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)
नवीन व्यवसायासाठी लागणार्या सर्व सुविधा या केंद्रामध्ये असणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नवीन उद्योजकांनी घ्यावा. जिल्ह्यात लवकरच ५०० एकर भूमीत आधुनिक तंत्रज्ञान असलेले उद्योग आणणार !, अशी माहिती केंद्रीय मंत्री राणे यांनी या वेळी दिली.