बेंगळुरूतील ‘रमजान फूड मेळा’ रहित करा ! – नागरिकांची मागणी
सर्वसामान्यांना त्रास होणार्या गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून त्यावर कारवाई का करत नाहीत ?
सर्वसामान्यांना त्रास होणार्या गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून त्यावर कारवाई का करत नाहीत ?
ब्रिटनमधील लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअम’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वाघनखांच्या बाजूला असलेल्या माहितीफलकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे.
मार्केेंट यार्ड पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढून कामगारांकडून निषेध व्यक्त
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी केलेल्या भूमी खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत.
समाजात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने लैंगिक अत्याचार करणार्या अशा नराधमांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे.
अशा वासनांध पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? पोलिसांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होत आहे.
उमेश पाल यांच्या हत्येच्या ३ दिवसांनंतर म्हणजे २७ फेब्रुवारीला लिहिलेल्या या पत्रात शाईस्ता हिने एका मंत्र्याने हत्येचा कट रचला होता आणि पोलीस अधिकार्यांनी हत्येचे ठेका घेतल्याचे म्हटले होते.
मध्यप्रदेशातील छिंदवाडास्थित आश्रमाचे महंत कनक बिहारीदास महाराज यांचा १७ एप्रिल या दिवशी नरसिंहपूर जिल्ह्यातील बर्मन-सागरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंना केंद्रशासन जर अल्पसंख्यांकांचा दर्जा देत असेल, तर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला त्यावर कोणताही आक्षेप नाही, असे मत या आयोगाच्या सदस्या सईद शहजादी यांनी व्यक्त केले आहे.
येथे ‘शिवशक्ती राईस मिल’ची इमारत कोसळून त्यात २० ते २५ कामगार गाडले गेले आहेत. आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे.