यवतमाळ येथील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल आगीत जळले

धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल ९ फेब्रुवारी या दिवशी आगीत जळून गेले. या आगीत लाखो रुपयांचे सागवान आणि मौल्यवान वृक्ष, तसेच वनस्पती नष्ट झाल्या. जंगलात अनेक अनेक दुर्मिळ पशू-पक्षीही होते.

पुण्यामध्ये कोरोनाकाळात २ सहस्र ६४९ टन वैद्यकीय कचर्‍याची निर्मिती ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पुण्यात दिवसेंदिवस कचर्‍याचा प्रश्‍न उग्र रूप धारण करत आहे.

सिंदफळ (जिल्हा धाराशिव) येथील हिंदू बांधवांकडून राममंदिर उभारणीसाठी ४५ सहस्र रुपये निधी अर्पण !

हिंदू बांधवांनी स्वत:च्या नावे निधी न देता गावातील मंदिराच्या नावे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी निधी सुपूर्द केला.

शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे ,हI निर्णय मागे घ्यावा, – संभाजी ब्रिगेड

पुणे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांतील काही जागा वापराविना पडून

महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये काही लाख चौरस फूट जागा वापराविना पडून आहे.

आतंकवाद्यांचे पंजाब राज्यात गुन्हे आणि नांदेडमध्ये आश्रय घेणे नित्याचेच

सर्वत्र वाढणारा आतंकवाद्यांचा मुक्त संचार वेळीच रोखून ‘आतंकवादमुक्त भारत’ अशी देशाची प्रतिमा निर्माण व्हायला हवी !

माघी गणेशोत्सवासाठी नियमावली घोषित !

माघी गणेशोत्सवामध्ये राज्य सरकारने ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. सरकारने माघी गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना घोषित केल्या आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा, असे आदेश सरकारने दिले आहेत.

कायद्याने पसंतीचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे ! – मुंबई उच्च न्यायालय

कल्याण येथील खडकपाडा परिसरातील एका १९ वर्षीय मुसलमान मुलीने तिच्या आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता हिंदु युवकाशी पळून जाऊन विवाह केला. या प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका प्रविष्ट केली.

शहरी नक्षलवादी विल्सन यांची निर्दोष मुक्त करण्याची याचिका

देशद्रोही शहरी नक्षलवाद्यांना अमेरिकेतूनही अशा प्रकारचे साहाय्य मिळत आहे, असाच याचा दुसरा अर्थ होतो !

राज्यात ४५ लाखांहून अधिक न्यायालयीन खटले प्रलंबित !

एखादा खटला ३५ ते ४० वर्षे चालतो आणि त्यानंतर निकाल लागतो, याला न्याय म्हणता येईल का ?